News

पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटलाय. भारताची तिन्ही सेनादले पाकिस्तानचा काटा ढीला करतायत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने कुरघोडी ...
अमेय करंबेळकर काल रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर-पश्चिम सीमांवर एकामागोमाग एक क्षेपणास्त्रांचा मारा केला आणि त्याचवेळी ५० ...
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, देशात अन्नधान्याचे कोठारे भरलेले असून, तांदळाची ...
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी यांनी शुक्रवारी सांगितले की, भारताने जर्मनीला मागे टाकत पवन आणि सौर ...
भारत आणि पाकिस्तानमधील सध्याचा तणाव आता आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देश तीन दिवसांपासून सतत एकमेकांवर हल्ले करत ...
८ व ९ मे २०२५ च्या मध्यरात्री, पाकिस्तान सैन्याने भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यांचा ...
भारत-पाकिस्तानदरम्यान वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एचबीएल पाकिस्तान सुपर लीग एक्सचे ...
भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज देशवासियांना उद्देशून एक महत्त्वाचं आणि भावनिक आवाहन केलं आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि ...
भारतीय सैन्याच्या “ऑपरेशन सिंदूर” मुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने भारतावर प्रत्युत्तरात्मक हल्ला सुरू केला आहे.
गुंतवणूकदारांचे ५.४० लाख कोटी रुपये बुडाले भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या भीतीमुळे गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरला.